Posts
अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीची १०,००० शेतकरी कंपन्यांची स्थापना व विकास योजनेला मंजुरी
- Get link
- X
- Other Apps
नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने १०,००० शेतकरी कंपन्यांची स्थापना व विकास करणे या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. या योज़नेअंतर्गत २०१९- २४ या कालावधीसाठी ४४९६ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीसाठी २३६९ कोटी रुपयांची तरतुदीची हमी दिली आहे. या कार्यक्रमासाठी लघु कृषक व्यापार संघ, एनसीडीसी व नाबार्ड या नोडल संस्था कार्यरत असणार आहे. तसेच १००० कोटी रुपयांचा क्रेडिट ग्यारंटी निधी निंर्माण करणार आहे. ****
‘Boiled Beans on Toast’ : Reflection of Confused India
- Get link
- X
- Other Apps
Girish Karand’s ‘Boiled Beans on Toast’ had portrayed several layers of the Banglore city life through various characters of different social, economical background. Boiled Beans name is associated with myth behind the name of the city- Bengaluru. In 11th century, hungry king received handful of boiled beans hence king named the place Bendakaaluru which today become Banglore. Urban family with ambitious members having different vision due to generation gap creates the chaos. Lonely housewife housewife regains her lost singing voice in a hospice. Her son is trying to identify his own space to become musician rather preferring traditional job culture. Wherein conservative grandmother (old lady) of the boy looks for the vision of power in racecourse game. An young educated man suffers from the false promises of getting good job and fall in the trap of people with wasted interest. Urban Family’s women servants with ambitious past migrated from countryside stru...
नव्या भारताच्या विकासाचे पाश्चिमात्य मॉडेल’ शेती साठी आव्हानात्मक
- Get link
- X
- Other Apps
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०१९ चा अर्थसंकल्प संसदेत मांडून विकसित देशाचा विकसनशील ते विकसित भारताच्या परिवर्तनाचा नवीन अध्याय सुरु झाल्याची ग्वाही दिली आहे. २०२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ५ त्रिलीयन डॉलर करताना प्राथमिक क्षेत्र असणाऱ्या शेती क्षेत्राचा घसरत जाणारा टक्का आणि औद्योगीकरण व विशेषतः सेवा क्षेत्राचा विकासदर देशाला विकसित अर्थव्यवस्था करू शकतो हे पाश्चिमात्य विकासाचे मॉडेल घेऊन पुढे जात असल्याचा नारा दिला आहे. अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे अर्थसंकल्पीय नीती मांडली गेली. शेती क्षेत्राच्या विकासासाठी क्लस्टर दृष्टिकोनामधून समूहांना बळकट करण्याची नीती आखली आहे. आणि याचाच भाग म्हणून १०,००० शेतकरी उत्पादक कंपन्या नव्याने स्थापन केल्या जाणार आहेत. तसेच महिला बचत गटांचे सक्षमीकरण केले जाणार आहे. शेती क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खाजगी उद्योजकांना हाक दिली आहे. तेलबियांमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि तेलाच्या आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न होणार असून त्याचाच एक टप्पा म्हणून सोयाबीनच्या हमिभावात देखील भरघोस ...
Jharkhand has major potential to create profitable FPCs :Yogesh Thorat
- Get link
- X
- Other Apps
Ranchi, 30 Nov: On the occassion special session of World Bank in Global Agriculture and Food Summit, Shri. Yogesh Thorat said that Jharkhand has major potential to create profitable Farmer Producer Companies (FPC) in a powerful and inspiring talk at the Jharkhand Agriculture Summit. Shri. Sudhir Tripathi, Chief Secretary, Government of Jharkhand highlighted various Agriculture Marketing Reforms initiatives in the state. H.E Mohammad Maliki Ambassador Morocco explained Green Plan of Morocco and it's contribution in world Food Security. Mr. Jamel Boujdaria, Deputy Chief of Mission of Tunisia highlighted the public investment in food industry in Tunisia and various business opportunities therein. This session was moderated by Dr. Chakib Jenane, Lead Agriculture Economist, World Bank Ms. Pooja Singhal, IAS, Secretary, Agriculture gave opening remarks and Priti Kumar, Senior Agriculture Specialist, World Bank concluded the session.
Yogesh Thorat at Maharashtra Agribusiness Summit 2018
- Get link
- X
- Other Apps
FPC Meet at VSI Pune in presence of Shri. Sharad Pawar Saheb
- Get link
- X
- Other Apps